Vihir anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी समुदायासाठी एक आनंददायक बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाणी पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू झालेली आहे पात्र शेतकऱ्यांनी शेतात मोफत वीर बांधून घेण्यास यावे. योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सचिनाची स्वातंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्राचा अनेक भागात पावसाचा अनियमित राहणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळ पूर्णपणे अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठे नुकसान होऊन सहन करणे करावे लागते समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने वीर योजना सुरू केलेली आहे कल्याणकारी योजनेमुळे शेतकऱ्यांना जमिनीवर स्वतःची विहीर मिळेल
बोअरवेल घेण्यासाठी 50 हजार रुपये अनुदान सविस्तर माहिती इथे बघा
योजनेची व्याप्ती व लाभ
सरकारने योजनेला विशेष महत्त्व दिले आहे तालुक्यांमध्ये एक वेडी मोठा संस्थेचे विहिरीचे मंजुरी निर्माण करण्यात आलेली आहे या निर्माण दुष्काळ प्राप्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळत आहे.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा ,जमिनीच्या मालकीचा पुरावा रहिवासी प्रमाणपत्र, जातीच सर्वक्षण नकाशा ,आधार कार्डची प्रत ,बँक खात्याची ,माहिती पासपोर्ट साईज फोटो ,इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.
पात्र व आवश्यक अटी
अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर कृषी जमीन असणे आवश्यक महाराष्ट्राचे मूळ रहिवासी गरजेची विहीर बांधकामासाठी योग्य जागा उपलब्ध करणे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाइन पद्धत: महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीडी पोर्टलवर नोंदणी करा. कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सर्व आवश्यक माहिती भरून आज सबमिट करावा लागतो.
ऑफलाइन पद्धत: जवळच्या कृषी कार्यालयात भेट द्या. स्थानिक पंचायत समितीत संपर्क साधा. आवश्यक कागदपत्र असं अर्ज सादर करा.
मंजुरी प्रक्रिया
अर्ज सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया आहे.
तपासणी टप्पा
तांत्रिक मूलभूत कणांवर अहवाल तयार झाला आहे . गाव पातळीवरील समितीकडून अनुमोदक, अंतिम मंजुरी व कामाची सुरुवात.
योजनेचे दूरगामी परिणाम
योजनेमुळे फक्त तत्काळ फायदे मिळत नाही तर दीर्घकालीन सकारात्मक बदल घडतात.
आर्थिक बदल
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते बाजारात चांगली किंमत मिळते वर्षभर शेतीची कामे आर्थिक स्वलंब होतात.
सामाजिक प्रभाव
गावामध्ये विकासाची नवीन दिशा ,स्थलांतरावर रोजगारांच्या संधी उपलब्ध ,जीवनमान सुधारणा.
सरकारी भावी योजना
योजनेचा यशामुळे सरकार आणखी विस्तार करण्याच्या विचार करत आहे निधी तरतूद करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ पोचण्याचे नियोजन सरकारने घेतले आहेत. अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ बनायचे प्रयत्न सुरू आहे. विहीर योजना ही फक्त एक सरकारी योजना नसून शेतकऱ्यांच्या जीवनातील क्रांतीकारी बदल घडून आणणारे एक महत्त्व साधन ठरली आहे. योजनेमुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात संपूर्ण काया पलट होण्याची शक्यता पात्र शेतकऱ्यांनी लवकर योजनेसाठी अर्ज करावा योजनेचा लाभ घ्या शेताला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
विहीर
वीहर