शेतकऱ्यांना मिळणार सोलर योजनेअंतर्गत 78,000 हजार रुपये!Solar Scheme

Solar Scheme : भारत सरकार देशातील नागरिकांच्या आर्थिक बोजा कमी करण्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक क्रांतिकारी योजना राबविल्या जात आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजना नावाने ओळखल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मोफत वीज मिळण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. योजनेमुळे घरगुती वीज बिलाच्या समस्येतून कायमचे मुक्त होतो. सरकारकडून भरे व आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Solar Scheme
Solar Scheme

2024 च्या फेब्रुवारी महिन्यापासून केंद्र सरकारने महत्त्व कक्ष योजनेची घोषणा करण्यात आली होती योजनेचे प्रार्थमिक ध्येय म्हणजे 2017 पर्यंत देशभरातील दहा कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहे. योजनेद्वारे घरगुती स्तरावर स्वच्छ ऊर्जेचा वापर काढून ऊर्जा स्वलंबन सध्या करणे लक्ष्य ठेवलेले आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून नागरिकांना 20 बिलातून संपूर्ण मुक्तता मिळत आहे.

आर्थिक सहाय्य व अनुदान Solar Scheme

योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना आकर्षक आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. घर मालक एक ते तीन किलोवॅट सोलर पॅनेल सिस्टम ₹30,000ते ₹78,000 पर्यंत थेट अनुदान दिले जाणार आहे. अनुदान सिस्टिमचा क्षमते अनुस्वार निर्धारित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना कमी खर्चात अधिक सौर ऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे.

रोजगार निर्मितीचे योगदान Solar Scheme

योजनेमुळे केवळ वीज बचत होत नाही तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होते. आतापर्यंत योजनेमुळे 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार संधी मिळालेली आहे. सरकारचे पुढचे लोकशाही आणखी 20 लाखात नवीन नोकऱ्या निर्मिती करणे सौर ऊर्जा क्षेत्रात पॅनेल उत्पादन व सविने देखभाल व तंत्रज्ञानिक सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणात कुशल तसेच अकुशल कामगारांची मागणी केली जात आहे.

युवक -युवतींसाठी या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध तंत्रज्ञान विक्री विक्री स्थापना व ग्राहक सेवा यांमध्ये नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास होऊन ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहे.

पर्यावरणीय लाभ Solar Scheme

योजनेचा पर्यावरणीय फायदे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत2.5 गिगावाॅट वीज उत्पादन क्षमता वाढण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे1.8 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होते. भारताच्या 2030 पर्यंत 50% नवीकरणीय ऊर्जा लक्षण सध्या करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

स्वच्छ ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वायू प्रदूषण कमी होते. पारंपारिक वीज उत्पादनावर अवलंबन कमी होते आहे. कोळसा व इतर जीवाश्म इंधन चा वापर घटत आहे. देशाची सौर ऊर्जा यात अबलंन करण्याहून आर्थिक बचत देखील होते.

अर्ज प्रक्रिया Solar Scheme

योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ऑनलाइन अर्ज करावा लागतो अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये घर मालकीचा पुरा बँक खाते तपशील आधार कार्ड व विज बिल यांचा समावेश होतो. वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया स्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध आहे अर्जाची प्रगती वेगवेगळी तपासता येत आहे आवश्यक असल्यास अतिरिक्त कागदपत्रे अर्ज प्रक्रिया कोणतेही अडचण असल्यास वेबसाईटचे सहाय्य सेवा उपलब्ध केल्या जात आहे.

तंत्रज्ञान व गुंतवता

योजनेअंतर्गत केवळ प्रामाणित व उच्च गुंतवण्याची सौर पॅनेल वापरल्या जाते सिस्टीमची व्यवस्थापना प्रशिक्षण तंत्रज्ञानांकडून केली जात आहे. नियम देख बालीची सोय उपलब्ध आहे पॅनलची पंचवीस वर्षाची हमी मिळत आहे त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित राहत आहे

सरकारने योजनेचा सविस्तर करण्याचे नियोजन केले आहे काही वर्षात अधिक घरांना योजनेत समाविष्ट करण्याचे लक्षणीय होत आहे. नवीन तंत्रज्ञान व सुरक्षित पॅनेल मुळे खर्च आणखी कमी होतो सरकार ग्रामीण भागात योजनेला विशेष प्राधान्य दिल्या जात आहे.

प्रधानमंत्री सूर्य कार्य योजना युगांतकारी उपक्रम जो नागरिकांना आर्थिक बचत पर्यावरण संरक्षण व सौर ऊर्जा स्वालंबनाचे तिहेरी फायदे देत आहे. योजनेमुळे वीज बिलाचे ओझे सपुष्टात घेऊन कुटुंबांचा मासिक खर्चात लक्षणीय गट होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अधिकृत वेबसाईटला भेट द्या.व अर्ज करा सौर ऊर्जेच्या क्रांतिक सहभागी होऊ आपले घर ऊर्जादृष्ट्या स्वलंबी बनवा निर्णय केवळ आर्थिक बचतीसाठी नाही तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी देखील महत्त्वाची योजना आहे. तर शेतकऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *