Shetatle yojana: महाराष्ट्रात खूप शेतकरी अजूनही पावसाच्या पाण्यावर शेती करत असतात. पावसावर आता भरवसा ठेवता येत नाही. कारण हवामान सतत बदलत असते. त्यामुळे शेतात पाण्याची कमतरता भासते व शेतीचे उत्पादन कमी होते. लक्षात घेऊन सरकारने मागेल त्याला शेततळे योजना 2025 सुरू केलेली आहे. योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. योजनेमुळे शेतात एक लहान तळ बनवण्यात येते. पावसाचे पाणी साठवून ठेवणे पाणी नंतर शेतीसाठी वापरता येते.

योजना विशेषत: जिथे पाऊस कमी पडतो अशा मराठवाडा, विदर्भ ,खानदेश भागात खूप उपयोगी ठरत आहे. एकदा शेततळे तयार झाले की अनेक वर्ष चालते. त्यामुळे पाणी वाचत व उन्हाळ्यात व हिवाळ्यात सुद्धा शेती करणे शक्य होते. या शेततळ्यात साठवलेले पाणी ड्रीप, स्पिंकलर व मोटरने वापर करता येतो. यामुळे पाणी सुद्धा वाचते व शेतीला वेळेवर पाणी मिळते.
योजनेचा फायदे Shetatle yojana
योजनेचा मोठा फायदा म्हणजे सरकारकडून मिळणार आर्थिक अनुदान. शेततळे खोदायला जास्त खर्च लागत असतो. त्यामुळे बरे शेतकरी ते करू शकत नाही. पण योजनेमध्ये सरकार थेट बँक खात्या त 50 हजाराहून अधिक रक्कम अनुदान म्हणून देत आहे. शेतकऱ्यांवर चा खर्च कमी होतो .जेव्हा शेतात भरपूर पाणी साठवता येते, तेव्हा पीक चांगले तेव्हा उत्पादन वाढते शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होतात.
योजनेसाठी अर्ज कसा करावा कागदपत्रे काय लागतात Shetatle yojana
आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा उतारा जमीन किमान0.60 हेक्टर असणे, जातीचे प्रमाणपत्र, जर अर्जदार मागासवर्गीय असेल तर महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र ,आधार लिंक असलेले बँक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो. अर्ज करणाऱ्या शेताजवळ किमान किमी0.60 हेक्टर जमीन अस 90 त्या जमिनीत तळ बांधण्यासाठी जागा असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया Shetatle yojana
अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. आधार नंबर व बँक तपशील टाकून लॉगिन करणे.सचिंन साधने या विभागात वैयक्तिक शेततळे योजना हा पर्याय निवडायचा आहे. शेततळ्याची लांबी रुंदी खोली अशा सगळ्या माहितीवरून अर्ज करायचा. योग्य कागदपत्रे व जागेची माहिती दिल्यास लवकर योजना मंजूर होते व पैसे बँक खात्यात जमा होता. योजना शेतकऱ्यांसाठी खूपच मदतीची ठरली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग करायचा आहे लवकर अर्ज करा योजनेचा लाभ घ्या.