sarkari yojana: भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देशातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. योजनेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम(मनरेगा) अंतर्गत प्रकल्प समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यातील गाय गोठा व नवीन विहीर योजना महत्त्वाचे घटक आहे. ग्रामीण अवस्थेला बळकटी आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका आहे.

योजनेचे महत्त्व व उद्दिष्टे sarkari yojana
गाय गोठा योजना हा पशुसंवर्धन क्षेत्रातील एक महत्त्वाचा उपक्रम असून योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना पशुधनासाठी योग्य निवारा निर्माण करण्यासाठी मदत दिली जात आहे . गाई म्हशी व इतर दुदार पासून साठी सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे योजनेचे मुख्य उद्देश आहे. पशुधनाची उत्पादका वाढणे व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.
दुसरीकडे नवीन विहीर योजना जलसंधारण व शेती क्षेत्रातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राबविला जाणारा महत्त्वाचा प्रकल्प योजनेअंतर्गत नवीन विहिर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढते पिकांची उत्पादकता सुधारली जात आहे.
ऑनलाइन लाभार्थी यादी तपासण्याची पद्धत sarkari yojana
योजनेचा लाभार्थी यादी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेला आहे. तुमच्या नावाची आदी समावेश झालेली आहे हे तपासून शकता. प्रक्रियेसाठी खालील टप्पे अनुसरण लागता.
पहिला टप्पा :अधिकृत वेबसाईटवर प्रवेश सर्वप्रथम मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे तेथे महाराष्ट्र राज्याचे निवड करावी लागते. निवडीनंतर एक नवीन पृष्ठ उघडते तुम्हाला पुढील माहिती भरावी लागणार आहे.
दुसरा टप्पा : वर्ष व स्थानिक माहितीची निवड नवीन पृष्ठावर तुम्हाला ज्या आर्थिक वर्षाची माहिती हवी असेल निवड करावी लागते. उदाहरणार्थ 2025- 26 व 2024 -25 असेल त्यानंतर खालील क्रमाने माहिती भरावी लागणार. जिल्ह्याचे नाव निवड ,तालुक्याचे नाव, ग्रामपंचायत व गावाचे निवड ,
तिसरा टप्पा :कार्य प्रकारची निवड पुढील पृष्ठभागावर पर्याय दिसतात त्यातील R 2 या पर्याय निवडा व नंतर वर्क स्टेटस लिंक वर क्लिक करा.
चौथा टप्पा: अंतिम माहिती निवड वर्ष, काम ,पेंडिंग, तुम्हाला ज्या प्रकारची माहिती हवी आहे त्याची निवड करणे. तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला ज्या विशिष्ट कामांची यादी बघायची गाय गोठा नवीन विर यांची निवड करणे
योजनेचे फायदे व महत्व sarkari yojana
गाय गोठा योजनेत पशुपालकांना खालील फायदे
पशुधनासाठी सुरक्षित निवारा मिळतो, पशूंच्या आरोग्याचे संरक्षण, दूध उत्पादनात वाढ होते, अतिरिक्त उत्पादनाचे साधन निर्माण होते.
नवीन विहीर योजनेचे फायदे: शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढते, पिकांच्या उत्पादनात सुधारणा होते, पावसाळ्यावरील अवलंबिव कमी , शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मजबूत होते.
अर्जाची प्रक्रिया व पात्रता sarkari yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयात अर्ज करणे. पात्रतेच्या निकषांमध्ये मुख्यात ग्रामीण भागातील कुटुंबे शेतकरी व पशुपालक यांचा समावेश आहे.BPL कार्डधारकांना योजनेमध्ये प्राधान्य दिले आहे.
तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन sarkari yojana
तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असेल तर स्थानिक ग्रामसेवक तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधू शकता. मनरेगा चा हेल्पलाइन नंबर वर देखील संपर्क करू शकता.
सरकार योजनेच्या विस्तार करण्याच्या दिशेने काम करत आहे. ग्रामीण कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवीन धोरणे आखली जात आहे. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध करण्याचे काम सुरू केलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.