sarkarcha nirny: 2025-26 खरीप हंगामासाठी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. तांदळाची नवीन MSP ₹2,369 प्रतिक्विंटल ठरू शकत आला असून,KCC कर्जावर चार टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय शेतकरी भागातील पायाभूत प्रकल्प नाही तर मंजुरी देण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने 2025 26 च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेला बैठकीत तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत(MSP)₹69 रुपयाची वाढ करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे आता नवीनमसप ₹2,369 प्रत्येक क्विंटल इतकी ठरवण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना कायमस्वरूपी व्याज सवलत sarkarcha nirny
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्याचा विचार करत व्यास सवलती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. किसान क्रेडिट कार्ड(KCC) धारकांना ₹2 लाखांपर्यंतचे कर्ज फक्त चार टक्के व्याजाने मिळत राहणार आहे.
योजनेसाठी सरकारने ₹ 15,642 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशभरात सध्या7.75 कोटींपेक्षा अधिक(KCC) खाते कार्यरत झालेले आहे. हा निर्णय लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकत आहे.
शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा व इतर विकास प्रकल्प sarkarcha nirny
शेती विषयक घोषणांबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाचे देशभरातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प नाही तर मंजुरी देण्यात आलेली आहे. शेतकरी बहुल भागातील रेल्वे व महामार्ग प्रकल्पाचा समावेश होत आहे.
शेतकऱ्यांसाठी निर्णयाच्या व्यापक प्रभाव sarkarcha nirny
सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना केवळ तात्पुरताच नाही तर दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.MSP वाडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. तरKCC योजनेतील व्याज सवलतीमुळे आर्थिक ओझं कमी होते. शिवाय पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे मालवाहतूक व बाजारापर्यंत पोहोचवण्याचा वेळ खर्च वाचतो दोन्ही घटकातील खर्च शेतकऱ्यांचा वाचत असते.
निष्कर : शेतकरी केंद्रीय बिंदूंवर असलेले धोरण sarkarcha nirny
मोदी सरकारच्या निर्णयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे शेतकरी हा धोरणाचा केंद्रबिंदू आहे बाजारभावातील स्थैर्य, कर्ज सवलती व चांगल्या रस्ते रेल्वे सुविधा यांचा संगम केवळ शेतीला नव्हे तर ग्रामीण विकासातही गतीने देत आहे.
वरील माहितीच्या उद्देशाने तयार केलेले आहे ,की याचा उपयोग आर्थिक किंवा फायदेशीर सल्ला म्हणून शेतकरी करू शकणार आहे.