Sarakari yojana : महाराष्ट्र सरकारने नगरीब आणि गरजू महिलांसाठी खूपच चांगली योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती -जमातीतील महिलांना मोफत पीठ गिरणी दिल्या जात आहे. महिला स्वतःचा छोटा व्यवसाय करू शकता. घर खर्चासाठी पैसे कमवून शक्तील . सरकारचे उद्दिष्ट महिलांनी कुणावर अवलंबून न राहता स्वतःचा पायावर उभं राहावे.
योजनेमध्ये सरकारकडून किती मदत मिळते Sarakari yojana
योजनेत 90 % पैसे देतात. गिरणी घेण्यासाठी 10 हजार रुपये लागतात. तर सरकार आपल्याला 9 हजार देतात. महिलांना फक्त पीठ गिरणी घेण्यासाठी 1 हजार रुपये भरावे लागता. महिलांना कमी पैशांमध्ये गिरणी मिळते व व्यवसाय करणे सोपे आहे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल Sarakari yojana
योजना खास काही महिलांसाठी आहे खालील अटी पूर्ण कराव्या अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी
अनुसूचित जाती व जमातीची असावी.
वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे , महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असणे, ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची संधी आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र Sarakari yojana
आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड ,उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक ,बँक पासबुक, पीठ गिरणी खरेदीसाठी कोटेशन (पीठ गिरणी किती रुपयांची आहे, त्यात लिहिलेले कागद) इत्यादी कागदपत्रे अर्जासाठी आवश्यक आहे.
योजनेतून तुम्हाला काय फायदे आहे Sarakari yojana
पीठ गिरणी मिळाल्याकनंतर महिला घराजवळचे पीठ दळण्याचा व्यवसाय करू शकता. गावामध्ये असा सेवा खूप कमी प्रमाणात आहे. महिलांचे रोज थोडे उत्पन्न मिळते. व्यवसाय चांगला चालायला लागला, तर महिला मोठ्या प्रमाणात पीठ दळून शकता,व जास्त उत्पन्न मिळत आहे.
महिलांचे आर्थिक स्वतंत्र Sarakari yojana
योजना महिलांसाठी पैसे कमवायचे संधी देत आहे. महिला स्वतः पैसे मिळवत आहे ,व आत्मविश्वास वाढतो. महिला घरातील निर्णयांमध्ये भाग घेऊ शकता, व कुटुंबाला आधार होतो. योजनेत पात्र असलेल्या महिलांनी लवकरच अर्ज करा व सरकारची मदत घ्या स्वतःचा व्यवसाय सुरू करा