शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार पीएम किसान योजनेतून 36 हजार रुपये!PM kisan yojana

PM kisan yojana: आजच्या आधुनिक युगात भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत असला तरी ग्रामीण भागातील शेतकरी परिस्थिती अजूनही चिंताजक काही शेतकरी कुटुंबांना वृद्धावस्थेत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना राबवली जात आहे.

PM kisan yojana
PM kisan yojana

योजनेचे मुख्य उद्देश PM kisan yojana

प्रधानमंत्री किसान मानधन योजना एक महत्त्वाचा पेन्शन कार्यक्रम आहे जो विशेष: छोट्या व सीमांत शेतकऱ्यांसाठी तयार केलेला आहे. योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे.60 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिना 3,000 रुपयाचे पेन्शन मिळत असते वार्षिक36,000 रुपयांचा समतुल्य आहे

योजनेची सुरुवात व पार्श्वभूमी PM kisan yojana

2019 च्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेली योजना शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन अर्थ तीरतेसाठी एक मोठे पाऊल मानली जात आहे. यापूर्वी शेतकरी वृद्ध अवस्थेत आर्थिक संकटात सापडत होते. पेन्शन साठी सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागत होती समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने व्यापक कार्यक्रम सुरू केलेला आहे.

योजनेसाठी आवश्यक पात्रता PM kisan yojana

वयोमर्यादा :अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .तरुण शेतकऱ्यांना लवकर योजने सहभागी होण्याची संधी मिळते.

जमिनीची मालकी:शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीन असावी हे छोट्या व सीमांत शेतकऱ्यांच्या लक्षणे ठेवण्यासाठी आहे.

इतर पेन्शन योजनेचा अभाव PM kisan yojana

अर्जदार कोणत्याही इतर पेन्शन योजनेचा लाभार्थी नसणे जसं की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी राज्य विमा योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना.अर्जदार भारतीय नागरिक असावा व शेती त्यांच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

नोंदणीची प्रक्रिया. PM kisan yojana

ऑनलाइन अर्ज: अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतो. यासाठी आधार कार्ड, बँक खाते तपशील, व जमिनीची कागदपत्रे आवश्यक असतात.

सामान्य सेवा केंद्र: गावातील सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन कर्मचाऱ्यांकडून मदत घेऊन नोंदणी करता. विशेष शेतकऱ्यांसाठी उपायुक्त आहे ज्यांच्या तंत्रज्ञानाचा फारसा अनुभव नाही.

प्रीमियमची रचना

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना मासिक प्रीमियम भरावे लागते प्रीमियम अर्जदाराच्या वया अनुस्वार निश्चित केले जाते.18 वर्षाच्या शेतकऱ्यांसाठी मासिक 55 रुपये.30 वर्षाच्या शेतकऱ्यासाठी मासिक 105 रुपये, चाळीस वर्षाच्या शेतकऱ्यांसाठी मासिक 200 रुपये. लक्षात घेण्यासाठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेले प्रीमियर इतकेच योगदान सरकारकडून दिले जात आहे .म्हणजेच एक सहयोग दान आधारित योजना आहे.

किसान सन्मान निधी योजनेची संबंध

शेतकरी आधीपासूनच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे .त्याच्यासाठी एक विशेष सुविधा आहे की वार्षिक6,000 रुपयांच्या मध्ये मदतीतून मानधन योजनेचे प्रीमियम आपोआप वजा केले जातात. त्यांना वेगळे प्रीमियम भरावे लागत नाही.

कुटुंबाला मिळणारे संरक्षण

योजनेची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबाला मिळणारे संरक्षण लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाली मृत्यू झाला तर जोडीदाराला अर्ध पेन्शन म्हणजे 1,500 रुपयाचे मासिक मिळत राहते .कुटुंबाला आर्थिक संकटात सहारा देते.

योजनेचे दीर्घकालीन फायदे

आर्थिक स्थिती : वृद्ध वस्ती शेतकऱ्यांना नियमित उत्पादन मिळते त्याची आर्थिक स्थिती सुधारते. कुटुंबावरील भार कमी: मुलांवर आर्थिक भार कमी पडतो व शेतकरी स्वतंत्रपणे जगू शकता. सामाजिक सुरक्षा: योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी सामाजिक सुरक्षा योजना आहे. मानसिक शांतता: भविष्यातील आर्थिक सुरक्षेतेची खात्री मिळते.

लक्षात घेण्यासारख्या गोष्टी

योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर प्रीमियम भरणे आवश्यक आहे. जर कोणी प्रीमियम भरणे बंद केले तर त्याचे नुकसान होऊ शकते.योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल झाला तर त्याची उद्ययावतमाहिती घेणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना शेतकऱ्यांच्या वयोवृद्ध अवस्थेतील आर्थिक सुरक्षेची साठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रीमियम भरून मोठे फायदे मिळवता येतात. योजनेमुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थिरता मिळते व वयोवृद्ध अवस्थेत त्यांना कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. शेतकऱ्यांनी योजनेचा अधिकार अधिक लाभ घेऊन आपले भविष्य सुरक्षित करावे योग्य वेळ आली निर्णय घेणे यशाची गुरुकिल्ली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *