Pm kisan pension scheme: तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक उपयुक्त योजना सुरू केलेली आहे. एम किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला साठ वर्षानंतर दर महिन्याला 30 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे.विशेष म्हणजे तुम्हाला खिशातून एकही रुपया खर्च करावा लागत नाही.

pm kisan पेन्शन स्कीम बद्दल सविस्तर माहिती Pm kisan pension scheme
पीएम किसान मानधन योजना खास शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी राखलेली आहे.यामध्ये सहभागी झाल्यास शेतकऱ्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला तीस हजार रुपये पेन्शन मिळत आहे. योजनेत सामील होण्यासाठी पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
तुमच्या पीएम किसान योजनेतूनच हप्ता कापला जाणार Pm kisan pension scheme
योजनेत सामील होण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःहून कुठेही अतिरिक्त पैसे भरावे लागत नाही. पीएम किसान योजना मधून दरवर्षी मिळणारे 6,000 रुपये मधूनच या पेन्शन योजनेचा हप्ता वजा करण्यात येतो. उदाहरणार्थ :जर तुम्ही तीस वर्षाचे असाल, तर मासिक योगदान केवळ 100 रुपये इतके असेल ,म्हणजेच वर्षाला 1,200 रुपये हप्ता वज होईल. उरलेले 4,800 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
पेन्शनची रक्कम आणि पात्रता Pm kisan pension scheme
योजनेत 18 ते 40 वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकता.वर्ष साठ पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होत आहे. वर्षभर पेन्शन मिळते.
नोंदणी प्रक्रिया Pm kisan pension scheme
फक्त जवळचा csc केंद्रात जाऊन भेट द्यावी लागणार. तुमच्या सोबत खालील कागदपत्रे हवे. आधार कार्ड, बँक पासबुक जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो . इत्यादी कागदपत्रे तुम्हाला योजनेसाठी लागणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना निवृत्तीच्या आर्थिक गरजांसाठी मोठा आधार ठरू शकणार आहे.त्यामुळे जर तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल, तर लवकर अर्ज करा .योजनेचा लाभ घ्या.
पी एम किसान मानधन पेन्शन योजना दुहेरी फायदा Pm kisan pension scheme
पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन पेन्शन योजना दोन्ही योजनांचे एकत्रित लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना वर्षाला 42 हजार रुपये मिळू शकता. पीएम किसान योजनेतून दरवर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होता.तर पीएम मानधन योजनेतून 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 म्हणजेच वर्षाला 36 हजार पेन्शन स्वरूपातून मिळणार आहे.त्यामुळे दोन योजनेचा लाभ घ्यायचा असेल ,तर शेतकऱ्यांच्या आर्थिक भविष्य सुरक्षित आणि स्थिर होऊ शकते.
योजनेतील अटी पात्रता आणि प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकता. कृपया नोंदणी पूर्वी तुमच्या जवळच्या csc केंद्रात किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर योजनेचा लाभ घ्या.