
Panjab Dakh : संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्वी पावसाने अक्षरश : दाणादाण उडवली आहे .शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ,कोकण परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वर्षात मान्सूनच्या आग्रहण देखील खूप लवकर झालेले आहे. त्याचा देखील परिणाम पावसावर झाला.
करी पंगा मी शेतीची तयारी करणाऱ्या कालावधीत पावसाने धुमाकूळ घातलेली आहे. शेतीची कामे रखडली आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा हवामान अंदाज आज वर्तवला असून नक्कीच शेती व शेतकऱ्यांसाठी एक दिलासा दिला आहे.
पंजाब डख यांचा ताजा हवामान अंदाज Panjab Dakh
प्रसिद्ध डख अभ्यासक पंजाब यांनी हवामान अंदाज व्यक्त करताना म्हटलेले आहे.27,28,29 आणि तीस तारखेपर्यंत राज्यात बदल जोरदार पाऊस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढचा अंदाज वर्तवताना म्हटली की शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना या रिक्त एक जून पासून ते सात जून पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन घडणार आहे. शेतकऱ्यांना सल्ला देताना म्हटले शेतकऱ्यांनी ६ जून पर्यंत शेतीची सर्व कामे आटवून बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. सात जून पासून संपूर्ण राज्यात परत थोड्या थोड्या प्रमाणात पाऊसआला सुरुवात होणार आहे. थोड्या प्रमाणात वाढ होणार आहे
या 15 जिल्ह्यांना पावसाचा धोका इथे क्लिक करून सविस्तर माहिती बघा
सध्या 30 मे पर्यंत राज्यात भाग बदल पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. पाऊस पडताना रिमझिम तर कुठे मुसळधार कुठे अति मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अजून पर्यंत कालावधी शेतकऱ्यांचा हातात या कालावधी शेतीची कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. नंतर पावसाला हळूहळू सुरुवात होणार आहे. माणसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तन होताना म्हणजे सात तारखेनंतर प्रत्येक दिवसागणिक पावसाला वाढ होणार आहे.
30 मे पर्यंत कोणत्या भागात राहील पावसाचा धोका Panjab Dakh
सध्या पाऊस सुरू आहे तो 30 मे पर्यंत भाग बदल मुसळधार स्वरूपाचा पडत आहे. राज्यातील दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी खानदेश व मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पाऊस मुंबईत पडणार असून दोन दिवसात म्हणजे साधारणपणे 28 मे पर्यंत मुंबई ,इगतपुर ,पुणे परिसरामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे अंदाज व्यक्त केलेले आहे. अंदाज बघितला तर एक ते सात जून पर्यंत शेतकऱ्यांनी संधी समजून शेतीची कामे करून घेण्यास खूप गरजेचे आहे.