Nuksan Bharpai: अलीकडच्या काळात झालेला अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
पावसामुळे शेतमालाचे उत्पादन कमी झाले. तसेच काही शेतांमधील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.नुकसान लक्षात घेऊन शासनाने 13.71 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. निर्णयामुळे सुमारे अकरा हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मे महिन्यात झालेला अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते.त्यामुळे केळी,भाजीपाला,कापूस,मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, नुकसानाची पाहणी महसूल विभाग व कृषी विभागाने संयुक्तरीत्या केली होती.त्यानंतर शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. अहवालाच्या आधारावर 13.71 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरच्या प्रमाणात भरपाई दिली जाणार आहे.विशेष: म्हणजे हे नुकसान जा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाले.त्यांना तातडीने मदत मिळून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. काही भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासनाचा निर्णयाचे स्वागत करण्यात उपयोगी मदत मिळवली आहे.
मदतीचे तपशील Shetkari Krj mnjur
एकूण लाभार्थी शेतकरी:11 हजार, मंजूर मदत:13.71 कोटी रुपये, नुकसानग्रस्त क्षेत्र:475 हेक्टर असावे.
निष्कर्ष :Shetkari Krj mnjur
निसर्गाच्या लोहरीपणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या या आर्थिक मदतीने तोळा तरी दिलासा मिळतो. मात्र, भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींपासून बचावण्यासाठी टिकाऊ उपाययोजना आवश्यक आहे. शेतकऱ्यांना विमा कवच आधुनिक शेती पद्धती व जलसंधारणचे मार्गदर्शन नुकसान कमी करता येते शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला थोडीशी चालना मिळते असा विश्वास व्यक्त केला जात आहे.