Loan Waiver:महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या पप्रतिशत आहे. नैसर्गिक आपत्ती दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत मृदा आणि जलसंधरा मैत्री संजय राठोड यांनी केलेल्या महत्त्वाचा विधानाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हरित क्रांतीचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46या समृद्धी दिनानिमित्त यवतमाळ पुसद येथे आयोजित कृषी गौरव पुरस्कार सोडण्यात मंत्री राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमात यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले. टेनिस स्पष्ट केले की संकट क्रास्थ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विषयावर राज्य मित्र मंडळात सविस्तर चर्चा सुरू असून, महायुतीचे निवडणूक जाहीर नाम्या देखील कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मंत्री राठोड यांनी आशाताई विधान करताना सांगितले. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली लवकर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा घोषणा केली जाणार आहे. या वक्तांनंतर राज्यभर भारतीय शेतकरी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय यांनीही या विषयावर सकारमत्व भूमिका घेतली आहे.शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना प्रत्यक्ष जाणवतात असे सांगताना भरणे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वडील कर्जमाफी बाबत निर्णय घेतली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घेतले आहे. परंतु अनियमित पावसाळा दुष्काळी परिस्थितीत आणि काही भागात अवकाळी पाऊस यामुळे ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओजाखली दबले आहे. आणि त्यांना नवीन पीक घेण्यासाठी अर्ज दखील मिळत नाही.
शेतकरी समाजात त्यांचा आशेने या गोष्टीची वाट पाहत आहे.कर्जमाफीमुळे हजारो शेतकऱ्यांना नवीन जीवन मिळाले. आणि पुन्हा उत्साहाने शेतीकडे वळतील राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची शेतकऱ्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे.