Ladki bahin yojana : तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे का आज बातमी तुमच्या कामाची व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसायाच्या विस्तारासाठी केंद्र सरकारकडून 80 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविला जात आहे. योजनेच्या माध्यमातून समाजातील वंचित व घोषित घटकांना सरकारकडून मदत पुरवली जाणार आहे. अलीकडे केंद्र सरकारने व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांसाठी देखील काही महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहे. केंद्र सरकारकडून छोट्या व्यावसायिक मदत व्हावी म्हणून पीएम योजना सुरू करण्यात आलेली आहे.
योजना रस्त्यावरील विक्रीसाठी स्ट्रीट व्हेडर सुरू करण्यात आलेले आहे. योजनेतून लाभार्थ्यांची हजार रुपयांचे व्यवसाय कर्ज दिल्या जाणार आहे. अशा परिस्थितीत आपण आजच महत्व कक्षा योजनेचा संदर्भात डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कशी आहे ही योजना Ladki bahin yojana
पीएमम स्वामीजी योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 80 हजार रुपयांचे कर्ज दिल्या जाणार आहे. योजनेतून दिले जाणारे कर्ज तीन टप्प्यात दिले जाते. कर्जाची सर्व माहिती विशेष म्हणजे तुम्हाला काहीच कारण घ्यावे लागणार नाहीये.
काहीतरी ताण न ठेवता योजनेतून पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळू शकते. योजनेचे फळ विक्रीचे भाजीपाले विक्री तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जाचे स्वरूप मदत दिलेली आहे.
कोणत्याही मालमत्ता तारण न ठेवता योजनेतून कर्ज मिळू शकतो .योजनेचा पहिला टप्पा दहा हजार दिले जातात. पहिल्या टप्प्यातील कर्जाची योग्य पद्धत परतफेड केली तर दुसरा टप्पा वीस हजार रुपये कर्ज आपल्याला मिळते.
पहिला व दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची योग्य परत फेड केल्यावर80 हजार रुपयांचे कर्ज मंजूर होते. अशा तिन्ही योजनेच्या माध्यमातून एकूण तीन टप्प्यात हजार रुपयाची आपल्याला आर्थिक मदत निघणार आहे. यादरम्यान पहिला टप्पा घेतल्यानंतर तो एक वर्षाच्या मुदतीचा परत करावा लागतो. पहिला हप्ता परत दिल्यानंतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जातो. समजा एखाद्या व्यक्तीने पहिला हप्ता परत नाही दिला तर त्याला पुन्हा योजनेचा लाभ मिळत नाही.
अर्ज कुठे करायचा आहे Ladki bahin yojana
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजने इच्छुक अर्जदारांनी कोणत्याही बँकेत जाऊन अर्ज सादर करू शकता. एक सरकारी योजना असून या योजनेसाठी तुम्ही कोणतेही सरकारी बँक मध्ये जाऊ शकतात दरम्यान बँकेत अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे.लवकरात लवकर अर्ज कराव योजनेचा लाभ घ्या.