Krushi tanyacha slla: शेतकरी सध्या सोयाबीन पिकासाठी डीएपी डायमंडियम फॉस्फेट खत मागणी करत आहे मात्र डीएपी खतातून सोयाबीन साठी आवश्यक असलेले सर्व मूलद्रव्य मिळत नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीन साठी डीएपी चा आग्रह धरू नका. असे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी केंद्र राजेंद्र कदम यांनी स्पष्ट केले आहे. सोयाबीन पिकासाठी पोषक तत्त्वाची योग्य गरज असते ग्रेटच्या पर्यायी खताचा वापर करणं अधिक उपयुक्त ठरले आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामात सुमारे ७२ टक्के क्षेत्रफळ सोयाबीनच्या लागवणीसाठी राखून ठेवलेले आहे स्वामी नंतर तूर रडत कपाशी इतर महत्त्वाच्या पिकांसाठी लागून होते आहे. यांना शासनाकडून मे महिन्याचा अखेरपर्यंत जिल्ह्यांसाठी 16 हजार 900 टन खताचेआवंटन मंजूर झालेली आहे
आतापर्यंत जवळपास १६०२७ टन खत उपलब्ध करण्यात आले. जवळपास 95 टक्के खत पुरवठा झाला. येत्या आठ दिवसात आणखी पुरवठा उपलब्ध होण्याची शक्यता, जिल्ह्यात खतांचा तुटवडा नाही परंतु सोयाबीन शेतकरी डीएपी खताचा आग्रह करताना दिसत आहे.
सोयाबीन साठी डीएपीला पर्यायी खत कोणते Krushi tanyacha slla
सोयाबीन साठी प्रति हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फूरद , 30 किलो पालाश व 20 किलो गंधक योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे. पण डीएपी खतामध्ये केवळ 18% नत्र व 46% स्फूरद दोनच पोषक तत्वे उपलब्ध आहे. या प्रमाणावरून सोयाबीन साठी आवश्यक पारस व गंध मात्र डीएपी मध्ये मिळत नाही. डीएपी खतापासून सोयाबीनला आवश्यक असले सर्व पोषक तत्वे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पर्याय खताचा वापर करणे असा सल्ला दिला जातो आहे.
सोयाबीनसाठी मुख्य खत Krushi tanyacha slla
20 :20:013 नत्र फास्फेट पोटॅशियम गंधक अशा प्रकारे खत अधिक उपयुक्त ठरत आहे. याशिवाय 12:32:16 व 14 :35: 14 या एक ग्रेटच्या खताचा वापर केल्यास सोयाबीनला आवश्यक सर्व मूलद्रव्यांची पूर्तता होत आहे. घतामुळे सोयाबीन ची वाढ चांगली होते व उत्पादन वाढते शेतकऱ्यांचा खर्च नियंत्रित राहतो.
तुर, मुंग, उडीद यांसारख्या कडधान्यांसाठी डीएपी खत उपयुक्त आहे . या कडधान्यांना डीएपी मधील नत्र व स्फूरद पुरेसे लाभदायक असता. पिकांसाठी डीएपी चा आग्रह धरावा, सोयाबीन साठी मात्र खत पर्याप्त नाही. लक्षात घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी खत वापरण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक, मातीतील पोषक तत्त्वाचा अजून आढावा घेतल्यास योग्य खताचे प्रमाण व प्रकार निवडणे शक्य होत आहे . अन्य आवश्यकतांचा वापर टाळणे उत्पादन खर्चही कमी होतो शेवटी उत्पादन दर्जाही सुधारत आहे.
शेतीत तज्ञांचे सल्ले घेतले तर शेतकरी शेत जमिनीच्या प्रकारानुसार योग्य कळत वापरून अधिक फायदा मिळू शकणार आहे. कीटक नियंत्रण पिकांची वाढ व उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे. डीएपी साठी झालेला आग्रह सोडून पर्यायी खताचा वापर करणे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.