शेतकऱ्यांना अनुदान बियाणे आणि पीक प्रात्यक्षिकांचा लाभ अर्ज सुरू krushi anudan yojana

krushi anudan yojana: जिल्ह्यात अधिकक्षक कृषी अधिकारी धाराशिव कार्यालयाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान राष्ट्रीय खाद्यतेल अभियांतर्गत योजनेची घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांना तूर मुडी व सोयाबीन पिकासाठी अनुदानावर बियाणे व पीक प्रत्यक्षांचा लाभ घेण्यात येत आहे.

 krushi anudan yojana
krushi anudan yojana

अनुदानावर बियाणे वितरण krushi anudan yojana

तूर मुडी या पिकांचा दहा वर्षातील सुधारित प्रामाणित बियाणे वाहण्यासाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले जाते. दहा वर्षात वाहण्यासाठी प्रति किलो पंचवीस रुपये अनुदान देय राहणार आहे. बियाणांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महाबीज वितरकांमार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्त्वांवर बियाणे वितरित केले जाते शेतकऱ्यांनी किमान 0.20 हेक्टर कमाल 1 हेक्टर पर्यंत योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

पेरणी कण्याची योग्य तारीख इथे बघा

सोयाबीन krushi anudan yojana

खाद्यतेल अभिनय अंतर्गत पाच वर्षांच्या फुले किमया सोयाबीन वाहण्याचे बी 100 टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर गुरुवार पर्यंत अर्ज करणे आवश्यक, निवड झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवला जाणार आहे. यादी प्रसिद्ध केली जाईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी शुक्रवारपासून मोबाईलवर संदेश आणि आधार कार्ड घेऊन तालुक्यातील महाबीज वितरण कडून बियाणे घ्यावे.

पीक प्रत्यक्षिक योजना: krushi anudan yojana

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सरकारी संस्थांमार्फत पीक प्रत्यक्षात राबवली जाणार आहे. 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत असलेली शेतकरी गट पात्र राहतील.Maha DBT पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर गटाची निवड केली जाणार आहे. एका गावातून शेतकरी गटाची निवड होईल व गटातील जास्तीत जास्त 25 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एक शेतकऱ्यांचा लाभ दिला दिल्या जाणार. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अग्रिकल्चर वर नोंदणी असणे बंधनकारक राहील.

अर्ज करण्याचे आवाहन krushi anudan yojana

जिल्ह्यात अधीक्षक कृषी अधिकारी ,रवींद्र मनोज यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, शेती गटांना कंपन्यांना व संस्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी 29 मे 2025 पर्यंत संकेतस्थळावर अर्ज करणे आवाहन केलेले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *