शेतकऱ्यांना मिळणार चार लाख रुपयांचे कर्ज अर्ज कसा करावा!Farmers loan

Farmers loan: भारतीय शेतकरी समुदायाच्या आर्थिक कल्याणासाठी केंद्र सरकारने नियमित प्रगतिशील धोरणे आखत आलेले आहे. या दिशेने महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तयारी सुरू असते. ज्याचा फायदा देशभरात लाखो शेतकरी कुटुंबांना होत असतो. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढण्याची प्रस्ताव आहे.

Farmers loan
Farmers loan

शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा Farmers loan

आधुनिक शेतीत खर्चाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत जात आहे उच्च दर्जाचे बियाणे प्रगत तंत्रज्ञानावर आधारित खते कीटकनाशक रोग व तंत्रज्ञानासाठी औषधे संचित व्यवस्था आधुनिक यंत्रसामग्री व कामाचे वेतन शेतीच्या एकूण खर्च काढला आहे अशा परिस्थितीत अधिक खर्चाची सुविधा मिळल्या शेतकऱ्यांना आपली शेती व्यवसायाची गुंतवणूक सुधारण्यात मदत होते.

योजनेतून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे मात्र सरकारचा विचार रकमेची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढण्याचा निर्णय आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

किसान क्रेडिट कार्ड ची ऐतिहासिक पार्श्वभूमी Farmers loan

किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात वर्ष 1998 मध्ये झाली होती योजनेला भारत सरकार व भारतीय रिझर्व बँकेच्या संयुक्त पाठिंबा दिला होता. योजनेचा मूळ संकल्पने मागे असा एक विचार येतो की शेतकऱ्यांना कृषी कामासाठी आवश्यक निधी अल्प व्याजदरात व योग्य वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून योजनेमुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून मागण्या व्याजाने पैसे घेण्याची गरज पडणार नाही असा हेतू आहे. पंचवीस वर्षात योजनेने अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थिती सुधारण्याची घडवणूक आणलेली आहे.

व्यासदर व परतफेडची सुविधा Farmers loan

किसान क्रेडिट कार्डावरील महत्त्वाचा घटक आहे सध्या योजनेअंतर्गत सुमारे 60 टक्के व्याजदर आकारला जात आहे . मात्र शेतकरी ठरल्यास मुदत कर्जाची परतफेड करता येणार आहे तीन टक्क्यांची सवलत दिली जाते प्रत्यक्षात फक्त चार टक्के व्याजदर लागू आहे. व्याजदर संरचना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते बाजारातील इतर कर्जांच्या तुलनेत दर खूपच कमी आहे वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारी अधिकरित्या सवलत पुन्हा कर्ज घेण्याची प्रोत्साहन दिले जात आहे.

कर्जाची मर्यादा व नियम Farmers loan

किसान क्रेडिट कार्ड द्वारे मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ व पीक उत्पादनाच्या खर्चाच्या आधारे ठरली जाते . सध्याच्या नियमानुसार एक लाख 60 हजार रुपयांचे कर्ज कुठल्या प्रकारच्या जमिनी शिवाय दिले जात आहे. रकमेपेक्षा जास्त कर्जाची गरज असल्यास शेतकऱ्याला योग्य जमीनदार सादर करावे अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास हे नियम शेतकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी व बँकिंग व्यवस्थेला स्थिरासाठी आवश्यक लागत आहे.

योजनेचे विस्तृत फायदा Farmers loan

किसान क्रेडिट कार्डचा लाख केवळ पीक उत्पादनापुरतास मर्यादित नाही तर योजनेअंतर्गत शेतकरी पशुपालन मत्स्य व्यवसाय व दुध व्यवसायासाठी ही कर्ज घेऊ शकता शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाचे विविध करण करण्यासाठी संधी मिळत आहे. या योजनेस सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा फायदा स्वयंचलितपणे मिळतो नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई सुद्धा मिळते एक अतिरिक्त सुरक्षा उपाय आहे शेतकऱ्यांच्या जोखीम कमी करत आहे.

अर्जाची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे Farmers loan

किसान क्रेडिट कार्डशी अर्ज करण्यासाठी मूलभूत कागदपत्रे आवश्यकता आहे. आधार कार्ड पॅन कार्ड व मतदान ओळखपत्र आवश्यक जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून सातबारा उतारा व इतर संबंधित कागदपत्रात सादर करणे आवश्यक आहे. या सोबतच पासपोर्ट साईज फोटो व बँक पासबुक ची गरज भासते सर्व कागदपत्रे तयार करून निधी करण्याचा सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँकेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे

डिजिटल सुविधा

आधुनिक काळानुसार सरकारने किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन अर्ज याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक संकेतस्थळावर शेतकरी थेट अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर किंवा प्रिंट काढून भरल्यानंतर अर्ज नजीकरणाच्या बँकेत सादर करणे आवश्यक आहे. डिजिटल सुविधा शेतकऱ्यांना आधी सोय होते व प्रक्रियेचा वेग वाढत आहे.

किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढले गेली तर देशाच्या कृषी क्षेत्रावर व्यापक परिणाम होतो. शेतकरी अधिक आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारू शकतो. ग्रामीण व्यवस्था मंजूर

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते देशाच्या अर्थ सुरक्षितही भर पडते योजनेचा यशस्वी अंमलबजावणी मुळे सरकार बँकिंग क्षेत्रात व शेतकरी यांच्यातील समन्वय ठरत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना भारतीय कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पुढाकार आहे. योजनेचा विस्तारावर शेतकऱ्यांच्या आर्थिक सामर्थ्यात वाढ होण्याची शक्यता सरकारच्या निर्णय शेतकरी कल्याणच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा योग्य वापर करून आपल्या आर्थिक स्थितीतील सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वरील माहितीच्या आधारे कोणतीही कृती करण्यापूर्वी कृपया सखोल विचार करून या संबंधित योग्य सल्ला घेऊन. योजनेचा लाभ घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *