Farmer Incentive subsidy :केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची योजना राबवली आहे. यापैकी एक म्हणजे महात्मा गांधी फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.₹50,000 हे प्रोत्सा अनुदान परंतु या योजनेसाठी अर्ज केलेला व शेतकऱ्यांपैकी आठ लाख शेतकरी अपात्र ठरलेल्या ज्यामुळे अनेकांना मोठा धक्काच बसलेला आहे.

नेमके काय घडले?Farmer Incentive subsidy
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर शिंदे सरकारने हा निर्णय कायम ठेवण्यात त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.या योजनेतील आर्थिक वर्षांपैकी दोन वर्ष कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आलेले आहे.
या योजनेसाठी एकूण 28 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी 14 लाख 93 हजार शेतकरी अपात्र ठरलेले आहे . या पात्र शेतकऱ्यांना 14 लाख 68 हजार शेतकऱ्यांना 5,216 कोटी रुपयांच्या अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.
आठ लाख शेतकरी अपात्र ठरण्याची कारणे Farmer Incentive subsidy
योजनेचा निष्कर्षानुसार अनेक शेतकरी अर्ज अपात्र ठरण्यात आलेले आहे. एक वर्ष कर्जफेड जा शेतकऱ्यांनी फक्त एकाच वर्षात कर्जत घेतलेले आहे .आणि त्यांची परतफेड केलेली होती असे सुमारे आठ लाख 50 हजार शेतकरी योजनेत अपात्र आहे.
इतर निकष Farmer Incentive subsidy
आयकर भरणारे शेतकरी आणि सरकारी नोकरदार असलेल्या पाच लाख शेतकऱ्यांचे कर्ज देखील रद्द करण्यात आलेले आहे. कारण ते या योजनेचा अटीमध्ये बसत नाही. सध्या फक्त 56 शेतकऱ्यांचे या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि त्याच लवकर 50 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. यामुळे सरकारने योग्य निकष करून अर्ज करण्यावर शेतकऱ्यांना केलेले आहेत.