Digital Ration Card : डिजिटल युगात सहकारी सेवा आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. रेशन कार्ड सारख्या अत्यंत महत्त्वाच्या डिजिटल सरकार सेवा उपलब्ध आहे. रेशन कार्ड विसरले तर अन्नधान्य मिळण्यास अडथळे निर्माण होतात. राशन कार्डासारखं एक ॲप सुरू झालेले आहे. ते म्हणजेच Mera Ration 2.0 या नावाचं एक उपयुक्त सोपे ॲप सुरू झाले आहे.
ॲपच्या मदतीने आपण डिजिटल रेशन कार्ड थेट आपल्या मोबाईलवर बघू शकतो. दुकानदाराला दाखवून अन्नधान्य सहज मिळवता येते. ॲप वापरणं खूपच सोपे आहे. फक्त आधार क्रमांक त्यात लिंक असावा व मोबाईल नंबर लागतो.

रेशन कार्ड चे महत्व काय आहे Digital Ration Card
रेशन कार्ड अन्नधान्य वितरणासाठी नसते तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळख म्हणून महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात रेशन कार्ड घरातील सदस्यांच्या अस्तित्वाचे अधिकृत दस्तऐवज ठरते.
पासपोर्ट, व गॅस कनेक्शनसाठी ,शाळा -कॉलेज प्रवेशासाठी, बँक खाते उघडण्यासाठी व अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड उपयोग पडते. रेशन कार्ड हरवल्यास कुठे विसरल्यास वेळेवर न मिळणे आपल्याला मोठी अडचण निर्माण होते. आपण Mera Ration 2.0 ऑपने अडचण दूर होते.
Mera Ration 2.0 ॲप कसे वापरायचे Digital Ration Card
ॲप वापरण्याचे सर्वप्रथम GOOgle Play Store वर जाऊन Mera Ration 2.0 ॲप डाऊनलोड करावे. ॲप उघडा व तुमच्या आधार क्रमांक टाका. नंतर ओटीपी लॉगिन ची प्रक्रिया सुरू करा. लॉगिन झाल्यानंतर तुमचा डिजिटल रेशन कार्ड स्क्रीन दिसते.
रेशन कार्ड दुकानदाराला दिसल्यावर तुम्हाला अन्नधान्य मिळवता येते. कोणते कागदपत्र सोबत नेण्याची गरज पडत नाही. रेशन दुकानदाराला तपशील मिळालेले उर्वरित धान्य बाबत माहिती उपलब्ध असते. ॲपमुळे रेशन कार्ड्स संबंधित पारदर्शक व सोयी दोन्ही वाढता.
शेतकरी बचत गटांसाठी योजना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 3 लाख15 हजार रुपये पर्यंत अनुदान
रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज कसा करायचा Digital Ration Card
तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाही. महाराष्ट्र सरकारचा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या गिरकूत संकेतस्थळावर आपल्या सरकार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
आधार कार्ड रहिवासी पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची स्कीम कॉफी अपलोड करा. पोर्टल मोबाईलवर सहज वापरता येतो. अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येत आहे.
डिजिटल रेशन कार्ड मुळे नागरिकांना अनेक फायदे होतात. राशन कार्ड मिळण्यासाठी लांबच्या रांगा, वेळेचा अपव्याय व कागदपत्रांचा त्रास होत नाही.