crop anudan yojana:शेतकरी समुदायासाठी यावर्षी हवामानाने कठोर परीक्षा घेतलेली आहे. यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात वाहून गेलेली आहे. यंदाच्या हंगामात अपेक्षित वेडी आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे.कापूस ,ज्वारी ,बाजरी , मका यासह अनेक प्रकारच्या पिकांचे व्यापक नुकसान झालेल्या पावसामुळे फक्त उत्पादनाचे नुकसान झाले नाही ,तर शेतकऱ्यांचे संपूर्ण वार्षिक नियोजनही उध्वस्त झाले आहे.या बाजारभावाची अनिश्चितता आणि हंगामातील विलंब यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

संकटातून शिकून भविष्यात अशा परिस्थितीत अधिक चांगली तयारीची गरज आहे.प्रशासनाच्या बदला असा घटकांना पडलेल्या आहे. अधिक सक्षम बनणे आवश्यक आहे.उत्साहासाठी एक आनंदाची बातमी आहे.उंच अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या डॉक्टर राईन अनुदान हेक्टर पुढील उमेदवार 50,000 रुपये विकली जोर धरत आहे.
राजकारणी समाजातील सर्व घटक एकत्रित रूम मदत करण्याची गरज आहे.सरकारी स्वयंसेवी संस्था व्यापारी समुदाय आणि नागरिक समाज देखील महिला देत आहे. अकालीन शेती शेतकरी समुदायावर आले हे संकट गंभीर आहे.हेक्टरी 50 हजार फक्त याकडे गंभीरतेने तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे.
हंगामाच्या सामान्य अपेक्षित घटका घडली आहे कापूस,ज्वारी, बाजरी, मका अनेक प्रकारच्या पिकांचे व्यापक नुकसान झाले आहे. अकालीन पावसाने नुकसान झाले नाही,तर उत्पादनाचे संपूर्ण वार्षिक उत्पन्न अनेकांनी आपली पुन्हा एकदा पेरणी करावी.पिके आहेत त्याचबरोबर बर आर्थिक भर आहे.तसेच भावांच्या आणि बाजारपेठेतील विलंब आर्थिक स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. राज्यात यावर्षी खूपच अवकाळी पाऊस झाल्याने पावसामुळे शेतात उगवलेली पीक खराब झाली .खूप शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ,त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सरकारकडून मदत मिळावी ,अशी मागणी करण्यात येते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक अर्ज दिलेला आहे.त्यामुळे असं सांगितले आहे ,की सर्व शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे तपासणी करून प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर अनुस्वार भरपाई द्यावी.
कुठे जास्त नुकसान झाले आहे?crop anudan yojana
चंदगड,कोल्हापूर, करवीर ,तालुका ,आणि कोवाड भागांमध्ये पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. वेळ गेली त्यामुळे नुकसान अजूनही वाढलेला आहे.
प्रशासनाने काय चूक केली आहे?crop anudan yojana
पावसाचा अंदाज अधिक सांगितला गेला होता. पण तरीही काही सरकारी खात्यांनी योग्य वेळ तयारी केली नाही. पाटबंधारे विभागात बंधाऱ्यातील पाणी बाहेर काढलं नाही.त्यामुळे पाणी साचला आणि पीक सांडली.
फक्त शेतकऱ्यांचा नुकसान?crop anudan yojana
पावसामुळे काही गरजांची भीती पडली आहे.काही घरांमध्ये पाणी घुसला आहे.त्यामुळे घरांनाही थोडी मदत मिळावी,अशी मागणी करण्यात आलेली आहे.
इतर काय मागण्या केल्या आहे? crop anudan yojana
जिथे पोहोचणे कठीण आहे .अशा गावांमध्ये सुविधा घ्या. रस्त्या पडलेले झाड आणि फांद्या हटवतात .पुढील तीन महिन्यांसाठी धान्य मिळेल ,त्याचं नियोजन करा .रस्त्यावरील खड्डे भरावेत गटारा मधल्या कचरा वेळेवर साफ करावा .राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूपच मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच राईल अनुदान या योजनेतील प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपये प्रति हेक्टर नुसार भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे. सरकार लवकरच या निर्णय घेईल अशी शक्यता आहे.
प्रशासनाचा प्रतिसाद crop anudan yojana
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या संपूर्ण प्रकरणावर गंभीरतेने विचार करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी सांगितले सादर केलेल्या सर्व मागण्यांचा तपशील वर अभ्यास करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
गांधी मैदानातील विशेष समस्या crop anudan yojana
बैठकीत गांधी मैदानातील पाणी साचण्याचा सीमेवर देखील खर्च झाली. जिल्हाधिकारीने या समस्येचे तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले आहे, की पाण्याच्या निचरण्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली जाईल, आणि ते कायमस्वरूपी ठेवली जाणार आहे.
शेतकरी कर्जमाफी यादी आपले नाव पहा crop anudan yojana
तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.तुम्हाला लाभार्थी यादीत किंवा कर्जमाफी यादीत नावाचा विभाग दिसेल, तिथे तुम्ही तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून यादी तपासू शकतात.याशिवाय काही वेळा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकूनही यादीत नाव तपासण्याची सुविधा आहे.