Bandhkam Yojana : बांधकामगार म्हणजेच लोक घरी रस्ते पूल व मोठ्या मोठ्या इमारती बनवतात. लोक खूप मेहनत करतात. त्यांच्यामुळे आपल्याला राहायला घर फिरायला रस्ते व सुरक्षित वस्तू मिळत असतात. त्यांच्यामुळे आपले जीवन सोपे व आरामदायक होते.

कामगारांना अडचणी का येता Bandhkam Yojana
काम करून लोक खूप मेहनत करतात. खूप कमी पैसे मिळता. त्यांना घरातील औषधी साठी व मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज असते.
सरकार काय मदत करणार आहेBandhkam Yojana
कामगारांना मदत मिळायला हवी म्हणूनच भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने खास योजना सुरू केलेली आहे. योजनेतून कामगारांना पैसे औषधीची मदत घरातील पैसे व मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
योजनेसाठी कामगारांनी कशी करावी Bandhkam Yojana
मदत मिळण्यासाठी कामगारांनी आपली नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर कामगारांना एक ओळखपत्र दिले जाईल.
नोंदणीसाठी काय लागते
वय 18 ते 60 वर्षापर्यंत असावे, बांधकाम कामगारांना करावे लागणारे हे काम (उदा. सुतार काम लोहार काम मजुरी प्लंबिग इत्यादी काम बांधकाम कामगारांना करावे लागणार आहे. आधार कार्ड बँक खाते रेशन कार्ड लागणार आहे. 90 दिवसांचे काम केले याचा पुराव, जवळच्या कामगार कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज करा.
कामगारांना मिळणारे फायदे
साठ वर्षानंतर पेन्शन मिळते गरजेच्या वेळी 2,000ते 5,000 हजार रुपये मिळता. दिवाळीला बोनस दिले जातात.
कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, कॉलेज साठी पैसे मिळता.
लग्नासाठी सरकारकडून पैसे मिळतात,व भांडे मोफत घर बांधण्यासाठी पाच ते सहा लाख रुपये मिळतात. तात्पुरत्या घरांसाठी सुद्धा मदत मिळत आहे.
नवीन काम शिकण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्य संस्कारांसाठी मदत मिळते
योजनेचे फायदे मिळण्यासाठी काय करावे लागेल Bandhkam Yojana
ऑनलाइन आणि कामगार कार्यालयात अर्ज भरावा लागेल. अर्ज तपासला जातो. माहिती बरोबर असल्यास पैसे थेट बँक खात्यात जमा होता. अर्जाची स्थिती(Status) ऑनलाईन पाहता येत आहे.
योजनेचे उपयोग
कामगारांना पैसे व मदत मिळते .मुलांना शिक्षणासाठी संधी, कुटुंबात सुरक्षित राहतं, आरोग्य चांगला राहतो. काम करताना सुरक्षितताची वाढ होत.
योजनेत काही अडचणी आहे त्या कोणत्या Bandhkam Yojana
काही कामगारांना योजनेबद्दल माहिती नाही. योजनेसाठी नोंदणी करताना त्यांना त्रास होतो. काही योजना थोड्यावेळासाठीच असतात नंतर योजना बंद केला जातात
बांधकाम कामगारांना खूप मेहनत करावी लागते सरकारने खूप चांगली योजना काढली आहे. फायदे मिळण्यासाठी कामगारांनी नोंदणी जरूर करा. कुटुंबाच आयुष्य चांगले जाईल व आपला समाज पुढे जातो.
Bagalwadi, taluka sangola jila Solapur