Bandhkam kamgar yojana: बांधकाम कामगारांसाठी खुशखबर सरकारच्या योजनांमुळे मिळणार घर,शिक्षण, आरोग्य व आर्थिक मदत, बांधकाम कामगार म्हणजे आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे.

घर, रस्ते, पूल यांसारख्यागोष्टी उभ्या करण्यात आपले दैनंदिन जीवनातील सोपे करतात.मात्र ,स्वतःच्या आयुष्यात मात्र,हे अनेक आर्थिक सामाजिक अडचणीशी सामना करत असतात.त्यामुळे भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कल्याणासाठी खास योजना तयार केलेली आहे.
योजनेसाठी नोंदणी कशी करावी Bandhkam kamgar yojana
योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणी खालील दोन प्रकारे करता येणार आहे. नोंदणी ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळचा कामगार कार्यालयात जाऊन आपण नोंदणी करू शकतो.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Bandhkam kamgar yojana
आधार कार्ड,बँक खात्याचे तपशील, रेशन कार्ड ,रहिवासी पुरावा,विज बिल, 90 दिवसाचे बांधकाम क्षेत्रातील कामाचा पुरावा, अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष असणे.कामगार बांधकाम क्षेत्राशी संबंधित मजुर,सुतार, काम केलेला असावा.
कामगारांना मिळणारे फायदे Bandhkam kamgar yojana
साठ वर्षानंतर निवृत्त वेतन मिळते.ज्यामुळे वृद्धापकाळात आधार मिळते. अडचणीच्या वेळी ₹2,000 ते ₹5,000 पर्यंत मदत दिवाळी बोनस स्वरूपात काही रक्कम मिळते.
शिक्षणासाठी मदत:
मुलांच्या शाळा शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.कॉलेज किंवा डिप्लोमा अभ्यासासाठी शिष्यवृत्ती पुस्तके,गणवेश व साहित्यसाठी सहकार्य देतात.
लग्नासाठी सहाय्य:
कामगारांचा मुलगा किंवा मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून रक्कम दिली जाते.स्वयंपाक साहित्य मोफत दिली जातात.
घर बांधण्यासाठी मदत:
घर बाधंण्यासाठी पाच ते सहा लाख रुपये पर्यंतचे अनुदान, तात्पुरत्या घरासाठी भत्ता मिळण्याची शक्यता.
आरोग्य व सुरक्षा:
अपघात झाल्यास विमा भरपाई, गंभीर आजारासाठी उपचार खर्चाची मदत.
अर्ज कसा करावा ?
नोंदणी कामगारांसाठी हवी असलेली योजना निवडून ऑनलाइन किंवा कामगार कार्यालयात अर्ज करावा लागतो. अर्ज पूर्ण झाल्यानंतर सरळ बँक खात्यावर पैसे जमा होतात. अर्जाची स्थिती सुद्धा ऑनलाईन तपासता येते.
योजनेमुळे काय फायदे होतात
कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मुलांचे शिक्षण पुढे नेण्यासाठी संधी आरोग्याच्या समस्या कमी होतात. वृद्धकाळात सुरक्षित जीवन.
थोडी आव्हान देखील Bandhkam kamgar yojana
काही कामगारांना योजनेची माहिती नसते. नोंदणी करताना कागदपत्रांची अडचण येते. काही वेळ योजना तात्पुरत्या स्थगित असतात.
शेवटी एक सांगायचे Bandhkam kamgar yojana
कामगारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा.तुमची मेहनत सरकार ओळखते व तुमच्यासाठी योजना आहे.यांचा फायदा घ्या.आपल्या कुटुंबांसाठी आर्थिक चांगले आयुष्य घडवा.