शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सरकार देणार पाच लाख रुपये! Agriculture News

Agriculture News: राज्यातील सिंचनाची सुविधा मंजूर करण्यात आलेली आहे. सरकारचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा मजबूत करण्यात आलेली आहे. सरकारने महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा आता विहीर खोदण्याचा अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. अनुदानाची मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे. यापूर्वी अनुदान केवळ चार लाख रुपये पर्यंत मर्यादित होते. पण शेतीमध्ये पाण्याची उपलब्ध वाढण्याचा हेतू मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत होत आहे.

Agriculture News
Agriculture News

योजनेत पात्र कोण ठरणार आहे Agriculture News

अनुसूचित जाती व जमातीचे, भटक्या व विमुक्त जातीतील कुटुंबे, दिव्यांग कर्ता असलेले कुटुंब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, इंदिरा श्वासन योजनेअंतर्गत लाभ घेणारे, सीमांत 2.5 एकर पर्यंत व अल्पभूधारक पाच एकर पर्यंत शेती जमीन.

अटी आणि निकष Agriculture News

वीर खोदण्यासाठी अर्ज करताना काही मूलभूत अटींचा पूर्तता करावी लागणार आहे. अर्जदाराकडे किमान एक एकर सलग जमीन असावी., पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी पासून किमान 500 मीटर अंतर असणे आवश्यक, दोन विहिरी किमान250 मीटर अंतरावर असते, सातबारा वर आधी कोणतेही विहीर नसावी. अर्जदाराकडे जॉब कार्ड धारक असावा.

अर्ज प्रक्रिया कशी करावी Agriculture News

पात्र शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणे. अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिये बाबत अधिक माहिती ग्रामसेवक व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून मिळू शकते. काम पूर्ण झाल्यानंतर विहिरीच्या टप्प्यानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *