Agriculture News : जमिनीची पुरेशी ओल झाली आहे. जमिनीला वापसा आल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी .कृषी विभागाने सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. राज्यात काल मान्सून दाखल झाला होता. राज्याच्या काही भागात मान्सूनची अगेकुच आहे. अनेक भागात जोरदार पाऊस कोसळलेला दिसतो आहे. राज्यात मान्सूनपूर्वी पाऊस देखील जोरदार हजेरी लावली . पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जमिनीत पुरेशी ऑल देखील झालेली आहे. जमीन ला वापसा आल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला जात आहे.

जोपर्यंत जमिनीला वापसा येत नाही तोपर्यंत आपल्याला पेरणी करता येणार नाही
राज्यातील काही भागात मान्सूनपूर्वी पाऊस आल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. जास्त पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना थांबावं लागलं. जमिनीला जोपर्यंत वाचा येत नाही तोपर्यंत तुम्हाला पेरणी करता येणार नाही. कृषी विभागाने अशी माहिती दिली आहे. जास्त पाऊस झाला तिथे वापसा आल्यावर पेरणी करावी लागेल. असा सल्ला कृषी विभागाने दिला.
मान्सून पूर्वी पावसामुळे राज्यातील 34 हजार हेक्टर वरती पिकांचे नुकसान झाले आहे Agriculture News
उन्हाळी हंगामातिक फळ पिक काढणीला आलेल्या आहे. 34 हजार हेक्टर वरती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या ठिकाणी पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. पंचनामा पूर्ण झाला की त्यावर संबंधित आहवाल राज्य शासनाला देणार आहे. ही माहिती पुणे विभागाचे कृषी संचालक र. शा .नाईकवाडी यांनी दिलेली आहे. मानसून लवकरात लवकर दाखल झालेला आहे. अकरा दिवसा आधी मान्सून दाखल झालेला आहे राज्यात 140 मिलिमीटर मान्सूनपूर्वी पाऊस आला आहे. यामुळे वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबा असा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे.
राज्यातील काही भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात Agriculture News
राज्यातील काही भागात मान्सून दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. सोमवार सकाळपासून मुंबई सह ओपन किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिग सुरू झालेली आहे. अरबी समुद्रक आवडला सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठ मोठ्या लाटाव सोडू लागलेला आहे. मान्सून ने महाराष्ट्रातला काही भाग व्यापणार आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आज ठाणे, मुंबई, रायगड र,त्नागिरी ,पुण्याच्या आणि साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट होत आहे. पुणे ,सोलापूर सांगली ,कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित भागात येलो अलर्ट दिलेला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वारसा आल्यावर करावी.
.