State Bank of India : भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियन बालिकांच्या उज्वल भविष्यासाठी एक अनोखी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहसठी 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या आर्थिक सुरक्षा त्यासाठी आणि समाजात रंगीत समानात वाढविण्यासाठी तयार करण्यात आली आहे,.ज्यामुळे प्रत्येक पालिकेला उत्तम भविष्याची आम्ही विकू शकते.

योजनेची खासियत आणि फायदेState Bank of India
या खोजण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे खातेदारांना हमीशी परताव्याची खात्री दिली जाते. सध्या यात योजने वर्षाला आठ मिळतो. व्याजदर लागू आहे, जो इतर बचत योजनेच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे . यासोबतच गुंतवणूकदारांना आयकर कायद्याच्या कलम 8oc अंतर्गत कर सावली तिचे लाभ ही मिळतो. योजनेच कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम पूर्णपणे कट मुक्त असते. म्हणजे त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. या सर्व फायद्यांमुळे ही योजना मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आदर्श ठरते आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनात मदत करते.
खाते उघडण्याचे नियम आणि अटीState Bank of India
सुकन्या समृद्धी योजनेत अंतर्गत एका कुटुंबात कमाल दोन मुलांसाठी स्वातंत्र्य खाती उघडता येतात. विशाल स्पर्धेतील जर पहिल्या मुलीनंतर जुळ मुली झाल्या तर तिन्ही मुलांसाठी खाते उघडण्याची परवानगी आहे. मुलगी जन्माला आल्यापासून ते दहा वर्षांचा वयापर्यंत हे खाते उघडता येते.आणि खाते उघडल्यापासून पंधरा वर्षापर्यंत खात रक्कम जमा करता येते. पूर्ण 21 वर्षानंतर परिपक्व होते, तेव्हाही रक्कम दिली जाते. लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.