MaHaDBT:महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकाक्षी महाडीबीटी कृषी यंत्रिकीकरण योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांना अर्ज केले होत. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झालेली आहे.त्यांना पुढील टप्प्यात आवश्यक असलेली कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची संधी मिळालेली आहे.त्याचमुळे तुम्ही यादीत नाव तपासले नसल्याने तातडीने तपासा आणि सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

कृषी यांत्रिकरण योजना म्हणजे काय?MaHaDBT
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपक्रमाचा वापर वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे .शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणे वेळ वाचवणे आणून उत्पादन वाढवणे योजनेचे उद्दिष्टे आहे.या योजनेद्वारे ट्रॅक्टर रोटर नागाठी यांत्रकीकरण आणि अनेक कृषी उपकरणासाठी सरकारकडून आर्थिक मदत .
तुमची निवड झाली आहे का?MaHaDBT
जर तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल ,तर आता तुमचे नाव निवडा या यादीत तपासण्या अत्यंत महत्त्वाचे केवळ नाव निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे .ही निवड या शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असू शकते .त्यामुळे अर्ज केल्यास तातडीने वेबसाईटला भेट द्या.
कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे?MaHaDBT
निवड झालेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.कारण हीच पुढील प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रे सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळू शकेल कागदपत्रे वेळेत उपलब्ध करा आणि अर्ज करू शकता.
कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया MaHaDBT
ही प्रक्रिया ऑनलाइन सोपी ठरते.महाडीबीटीच्या वेबसाईटवर शासनाने महाडीबीटीच वेबसाईटवर जा लॉगिन करा. तुमचा अर्ज क्रमांक पासवर्ड टाका .कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय वर क्लिक करा आवश्यक कागदपत्रे सादर करा.
टीप: कागदपत्रा अपलोड करताना काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
कोणतेही कागदपत्रे लागतील.MaHa
आधार कार्ड ,पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र सातबारा बँखात्या, जातीचा दाखला, ज्या कृषी उपकरणासाठी अर्ज केला आहे .त्याचे कोटेशन बिल. ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे.
शासनाने दिलेली अंतिम मुदत पाडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही मुदत निघून गेल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करता येणार नाही. तुमचा अर्ज रद्द करू शकतो .ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची साधने वापरता येतील त्याच जीवना अधिक सुधारते. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी ही संधीचा फायदा घ्या आणि वेळेत कागदपत्र अपलोड करा. आणि या योजनेचा लाभ घ्या.