बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेच्या नवीन याद्या जाहीर!Ghrkul yojana

Ghrkul yojana:महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वकांक्षी घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून,योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना स्वप्न घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे.

Ghrkul yojana
Ghrkul yojana

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कामगारांना दोन ते तीन खोल्यांचे RCC मध्ये घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे. कामगारांना MahaDBT माध्यमातून थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. भ्रष्टाचार आळा बसणार आहे.

योजनेचे मुख्य उद्दिष्टे व लाभ Ghrkul yojana

घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना इतर कोणत्याही घरकुल योजनेपेक्षा अधिक फायदे मिळणार आहे. ग्रामीण भागातील कामगारांना वेगळी रक्कम मिळणार आहे.तर शहरी भागातील कामगारांना थोडी जास्त रक्कम मिळणार आहे. योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेला गृहकर्जांवरील सहा लाख रुपयापर्यंतची व्याजाची रक्कम अथवा दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगार मंडळामार्फत दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे.कामगारांना एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत रक्कम महाडिपीटीच्या माध्यमातून एका हप्त्यात मिळणार आहे.

ई- श्रम कार्डवर मिळणार 2000 हजार जमा! e-shram card

MahaDBT प्रक्रिया व त्यांचे फायदे Ghrkul yojana

MahaDBT महाराष्ट्र सरकारची एक विशेष संस्था येथे विविध सरकारी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करते. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी स्कॉलरशिप, लाडकी बहीण योजना,अन्नपूर्णा योजना,महाज्योती, जीवन ज्योती योजनेचा लाभ वितरित केला जातो. महाडीबीटी खाते उघडण्यासाठी कामगारांना काहीही करावे लागत नाही. प्रत्येक त्यांचे आधार कार्ड बँक खाते लिंक असावे. सरकारी बँकांना प्राधान्य देणे उत्तम आहे.कारण सरकारी बँकांद्वारे काम अधिक सुरळीत होते. आधार कार्ड, बँक तपशील लिंग असल्यास स्वयंचलितपणे महाडीबीटी खाते सक्रिय होते.

अर्जाची प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे Ghrkul yojana

फगग्गयोजनेसाठी अर्ज करताना कामगारांना काही महत्त्वाची माहिती भरावी लागते.अर्जांमध्ये कार्यालयाचे नाव जिल्हा आवक दिनांक व आवक क्रमांक टाकावा लागतो. कामगारांचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव,बारा अंकी नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे.आधार नंबर रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख गरजेचे आहे. बँक खात्याच्या तपशील देताना, बँकेचे नाव शाखेचे नाव पत्ता आयएफसी कोड व खाते क्रमांक देणे आवश्यक आहे.योजनेचा प्रकार F03किंवा F04 मागितलेला

आवश्यक कागदपत्रे व पात्रता Ghrkul yojana

योजनेसाठी फक्त तीन सक्तीचे कागदपत्रे आवश्यक आहे.पहिले म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र स्मार्ट पोट किंवा आयडी कोड,दुसरे म्हणजेच बँकेचे पासबुक आणि तिसरे म्हणजे रहिवासी असण्याचा पुरावा रहिवाशाच्या असण्याचा पुराव्यामध्ये आधार कार्ड,पासपोर्ट फोटो,आव्हान चालक परवाना शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देय, किंवा ग्रामपंचायतच्या दाखला यापैकी कोणते देता येते.तीन कागदपत्रांशिवाय नोंदणीकृत कार्ड चालू असणे, नूतकिकरण केलेले असणे आवश्यक आहे.

ग्रामीण व शहरी भागातील वेगळी रक्कम Ghrkul yojana

योजनेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील कामगारांना वेगळी रक्कम मिळणार आहे. ग्रामीण भागातील कामगारांना F03 योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेला गृहकर्जांवरील सहा लाख रुपयांची व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.F04 योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.शहरी भागातील कामगारांना जास्त रक्कम मिळण्याची शक्यता असून, योजनेची पूर्ण मलबजावणी ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सारखीच असणार आहे.

अर्जाची सब मशीन प्रक्रिया व महत्त्वाच्या सूचना Ghrkul yojana

अर्ज भरताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे .कारण चुकीच्या अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज नाकारला जाऊ शकतो. भविष्यात पुन्हा अर्ज करता येणार नाही.अर्जाची सर्व माहिती योग्य व अचूक भरणे गरजेचे आहे.फॉर्म जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुकास्तरावर केंद्रावर जाऊन अर्ज करावा. आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्मभरतानां जोडणे अत्यंत आवश्यक आहे. अर्ज लवकर सबमिट केल्यास लाभार्थ्यांची रक्कम लवकर मिळते.योजनेमध्ये कोणतेही भेदभावपूर्ण धोरण नाही. सर्व पात्र कामगारांना समान संधी मिळत आहे.

योजनेमुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळत आहे.कामगारांच्या राहणीमान सुधारणा होत आहे.त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत आहे. महाडीबीटी प्रक्रिया पुढे भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे. पारदर्शक वाढतो,योजनेमुळे कामगारांच्या आर्थिक शासकीय योजना होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना नवीन आशा मिळणार, जीवनमान सुधारणा आहे.योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी एक नवीन दिशा मिळत आहे.

महाराष्ट्र सरकारची घरकुल योजना बांधकाम कामगारासाठी एक मोठी संधी आहे योजनेमुळे कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे त्यांचे जीवनमान सुधारण्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *