Sarakari pith girni Yojana : सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी खूप चांगली योजना काढली आहे. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना मोफत पीठ गिरणी मिळणार आहे. महिला योजनेअंतर्गत आपला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील, व घरखर्चासाठी पैसे कमवू शकता. सरकारचे उद्दिष्टे आहे महिलांनी कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे.

योजनेतून आपल्याला किती मदत मिळेल Sarakari pith girni Yojana
सरकार योजनेत 90% पैसे आपल्याला देत आहे. आपल्याला गिरणी घेण्यासाठी दहा हजार रुपये लागत असतील तर त्याला 9000 रुपये सरकार देत असते. महिलांना फक्त एक हजार रुपये भरावे लागता. योजनेमुळे कमी पैशात पीठ गिरणी मिळते व्यवसाय करणे सोपे आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल Sarakari pith girni Yojana
योजना महिलांसाठी आहे. अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील असावी. अनुसूचित जाती व जमातीची असणे. महिलेचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न1.20 लाखांपेक्षा कमी असणे. ग्रामीण भागातील महिलांना अत्यंत महत्त्वाची संधी आहे.
आवश्यक कागदपत्रे Sarakari pith girni Yojana
आधार कार्ड,जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकेचे पासबुक, गिरणी खरेदीसाठी कोटेशन गिरणी किती रुपयाची आहे लिहिलेला कागद आवश्यक आहे.
योजनेतून महिलांना काय फायदे होणार आहे
पीठ गिरणी मिळाल्यावर आपल्या घराजवळचे पीठ दळण्याचा व्यवसाय आपण करू शकतो. गावात असा सेवा फार कमी आहे. व्यवसाय चांगला चालला तर महिलेला रोज कितीतरी उत्पन्न मिळते.
महिलांना होणारे आर्थिक स्वातंत्र्य
योजना महिलांना पैसे कमवण्याची संधी देत आहे. महिलांनी स्वतः पैसे मिळाल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. महिला घरातील निर्णयांमध्ये भाग घेऊ शकता, कुटुंबाला आधार होतो. समाजात सन्मान वाढतो व त्यांचे जीवन चांगले होते.
योजनेत पात्र असलेला महिलांनी संधी नक्की वापरा. लवकर करा अर्ज सरकारी मदत घ्या .स्वतःचा व्यवसाय सुरू करा. महाराष्ट्रातील महिलांनी योजनेचा लाभ घ्या.
मुक्काम पोस्ट चिखली तालुका दारवा जिल्हा यवतमाळ
पिठाची गिरणी