pik Vima 2025: शेतकऱ्यांसाठी 75 टक्के पिक विमा मिळालेला नाहीत. शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. काही काळापासून शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा हा महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमनुसार 25% पीक विमा मिळालेला आहे. उर्वरित 75 टक्के पिक विमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. शेतकऱ्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण होत आहे. खास करून नांदेड ,वाशिम ,सोलापूर व इतर जिल्ह्यातही शेतकरी या विषयावर मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेला आहे. 25%पिक विमा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा आहे. बाकी 75 टक्के पीक विमा कधी मिळणार यावर कोणतेही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.

अफवा व चुकीच्या माहिती पासून सावध व्हा pik Vima 2025
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उडीद पिकासाठी पीक विमा मिळण्याचा प्रतीक्षेत आहे. अधिकृत स्रोत त्यांनी स्पष्ट केलेले आहे 75 टक्के पिक विमा कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही शेतकऱ्यांनी अफवा व खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
खरीप हंगामाचा पिक विमा वाटप अजूनही पूर्णपणे वितरित झाली नाहीत. काही शेतकरी वंचित व क्लेमसंबंधित प्रश्न उतरण्यासाठी शक्य आहे. खरीप हंगामाचा पिक विमा होईपर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा शेतकऱ्यांना याबाबत प्रश्न विचारले गेले आहे. सध्या कोणत्याही अधिकृत घोषणा झालेला नाही. रब्बी हंगामी साठी कोणते निर्णय उद्याप शासनाकडून घेण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी हंगामाचा पिक विमा जमा होणे शक्य नाही.
शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम pik Vima 2025
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उडीद पिकासाठी पीक विमा मिळणार शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. सोयाबीन व कापूस पीक विमा मिळालेला आहे. उडीद पिक विमा मिळेल यावर काही निश्चित नाही.
काही ठिकाणी चुकीची माहिती पसरलेली आहे. 75% पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. माहिती पूर्णपणे चुकीची आहे. अधिकृत योजनेतून अपलोड आलेल्या नाही. अफवा व खोट्या बातम्यांवर चुकीचा माहितीवर विश्वास ठेवू नये फक्त अधिकृत स्त्रोत्यांकडून माहिती घ्या.
पिक विम्याची वाटप प्रक्रिया सुरू झालेली नाही.25% पिक विमा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. उर्वरित 75% ची वाट पाण्याची गरज पडत आहे. प्रशासनाकडून अधिकृत माहिती दिली जाईपर्यंत थोड्या संयम ठेवा. रब्बी हंगामाचा पिक विमा उद्याप सुरू झाला नाहीत. शेतकऱ्यांना उर्वरित 75% वाटप सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख 89 हजार रुपये अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे.